ABP News

Sahitya Sammelan | साहित्य संमेलनात वाद नको, संवाद हवा : ना. धों. महानोर | ABP Majha

Continues below advertisement
साहित्य संमेलन ही वादाची जागा नाही, संमेलनात संवाद हवा असं संमेलनाचे उद्घाटक ना.धों. महानोर यांनी म्हटलंय. कितीही धमक्या आल्या तरी संमेलनाला उपस्थित राहण्याचा निर्धार महानोरांनी केलाय. तसंच संमेलनाच्या मंचावर राजकारण्यांना स्थान द्यावं असंही त्यांनी नमूद केलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram