Farid Shaikh: राज ठाकरेंच्या सभेआधीच आवाजाच्या मर्यादेचं पालन- फरीद शेख ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतल्या बहुतांश मशिदीवरच्या भोंग्यांचे आवाज कमी करण्यात आले आहेत...गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर ही आवाजाची पातळी कमी झाल्याचं बोललं जातंय...रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत मुंबईतल्या बहुतेक मशिदींकडून आवाजाच्या मर्यादेचं पालन करण्यात येतंय..
Continues below advertisement