कितीही अडचणी आल्या तरी राज्य अंधारात जाऊ देणार नाही: Nitin Raut
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Oct 2021 11:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली असताना राज्य अधारात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा ढिसाळ कारभार कोल इंडियाच्या नियोजनामुळे झाला असल्याचा आरोप राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला.