Raigad Tala | निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातून ग्राउंड रिपोर्ट
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागात मोठं नुकसान झालं आहे. महावितरणचे विजेचे खांब पडल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रायगड जिल्ह्यात झाडे रस्त्यावर कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातून ग्राउंड रिपोर्ट