Jan Ashirwad Yatra : नव्या केंद्रीय मंत्र्यांची उद्यापासून महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा
Continues below advertisement
मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले हे नेते महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. आपापल्या मतदार संघात न जाता इतर जिल्ह्यात या मंत्र्यांचा दौरा असणार आहे. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या मंत्र्यांवर आहे आणि त्यासाठी भाजपनं देशभर हा कार्यक्रम आखला आहे.
Continues below advertisement