कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षीही भरपूर पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. त्यामुळे महापुराचा धोका टाळण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.