Navneet Rana : मुख्यमंत्री हेच राज्यासमोरचं विघ्न, ३६ दिवसांनंतर राणा दाम्पत्य विदर्भात परतलं

Continues below advertisement

Navneet Rana : मुख्यमंत्री हेच राज्यासमोरचं विघ्न असून ते दूर करण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करतो अशा शब्दात राणा दाम्पत्यानं ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. राणा दाम्पत्याचं दिल्लीहून नागपूर विमानतळावर आगमन झालं.. यावेळी त्यांनी नागपुरातील पश्चिमेश्वर मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण केलं.. ३६ दिवसांनंतर राणा दाम्पत्य विदर्भात परतलंय. संध्याकाळी अमरावतीमध्ये हनुमानाची महाआरती करणार असल्याची माहिती देखील नवनीत राणांनी दिलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram