National Highway :मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलंय,ते कधीतरी पूर्ण होणार आहे का?:भास्कर जाधव
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-गोवा महामार्गाचं काम 12वर्षे रखडलंय, ते कधीतरी पूर्ण होणार आहे का? असा सवाल आज शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. त्यावर हे केंद्र सरकारचं काम असून कंत्राटदारांमुळे ते रखडल्याची माहिती एमएसआरडीसी खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आता नवा कंत्राटदार नेमण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा या मार्गावर होणाऱ्या अपघातांकडेही जाधव यांनी लक्ष वेधलं......