Ranjeet Savarkar : नथुराम गोडसेच्या पिस्तुलातल्या गोळीने गांधीहत्या नाही, रणजीत सावरकरांचा दावा
abp majha web team
Updated at:
29 Jan 2024 04:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने महात्मा गांधीजींची हत्या झाली नाही असा दावा रणजीत सावरकर यांनी केलाय. तपास नीट झाला नाही, त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याचा झाला असं सावरकर म्हणाले. फॉरेन्सिक तपासातून आपण हे विधान करत आहोत असं त्यांनी म्हटलंय. गांधी हत्येनंतर २० वर्षांनी जसा कपूर कमीशन नेमला तसा दुसरा कमीशन नेमून दाडपलेले पुरावे बाहेर काढावेत अशी मागणी त्यांनी केलीय.