टोमॅटोला भाव नसल्यानं शेतकरी संकटात, टोमॅटोच्या शेतात मेंढ्या चरायला सोडण्याची वेळ : ABP Majha
टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर टोमॅटोच्या शेतात मेंढ्या चरायला सोडण्याची वेळ आली आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात न देता राजकीय कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र आहे. या निमित्ताने राज्य - केंद्रामुळे 'लाल' संघर्षाची वेळ आली का असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.