Narayan Rane : नारायण राणे यांना 17 सप्टेंबरपर्यंत कोर्टाकडून अंतरिम दिलासा, कोर्ट नेमकं काय म्हणालं?

Continues below advertisement

नारायण राणे यांना १७ सप्टेंबर पर्यंत हायकोर्टकडून दिलासा देण्यात आला असून पुढील सुनावणी पर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही असे राज्य सरकारने ग्वाही दिली आहे. नारायण राणे यांनी कोणतीही विधानं अथवा कृती करू नये, ज्यामुळे कारवाई करावी लागेल असे राज्य सरकारने म्हटले आहे, तर अशा प्रकराची हमी देता येणार नाही असे नारायण राणे यांच्या वकिलांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram