Nana Patole : भाजप सरकार राज्य पेटवण्याचं काम करतेय, ती त्यांची नीती ABP MAJHA

Continues below advertisement

मनोज जरांगे हे 26 जानेवारीनंतर मुंबईच्या दिशेनं कूच करमारेत. त्यांच्या याच आंदोलनासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. हे सरकार जाणीवपूर्वक पेटवण्याचं काम करतंय. तसंच ही भाजपची नीती आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिलीय. 
नेमकं काय म्हणालेत पटोले पाहुयात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram