Nana Patole on MLC Election | ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सोडणार नाही, पटोलेंचा इशारा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यांनी पक्षांशी गद्दारी केली त्यांना सोडला जाणार नाही त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाहो. जे घडलं ते वरिष्ठाना कळवलं आहे त्यांच्या कडून भेटायला बोलावलं जाईल किती लोक फुटले यांचा आकडा येईल.. आम्ही सगळ्या आमदारांवर विश्वास होता पण ह्या लोकांनी काँग्रेस पक्षाचा विश्वास घात केला आहे आम्ही जी स्टेटर्गी केली त्याला देखील हे लोक वागळे नाही.. त्यांना पक्षात स्थान नाही हीच कारवाई असेल... घोडाबाजरा करणारी लोक bjp ची आहे पण जनतेच्या दालनात हे आता उतरणार आहे आम्ही ह्या आधी सांगत होतो की हे लोक राज्याला लुटना आहे कर्ज बाजरी केल आहे.. ह्या लोकांनी महागाई केली आणि जनता ह्या लोकांना माफ करणार नाही कॅग चा तसा रिपोर्ट आहे.. भाजप च्या लोकांना निवडून दिला पण ह्या लोकांनी कसा काळिमा लावला हे नागरिकांनी पाहिला आणि भ्रष्टाचार ने कमवलेल्या पैश्यावर बोलत आहे.. आम्ही कोणत्याही आमदारांची नाव घेतली नाही भाजप कुठून मोठा पक्ष होईल माहित नाही त्यांना लोकसभेत पाहिलं तर यश आलेला नहीं On आरक्षण भुजबळ मंत्री मंडळात आहेत.. तरी सुद्धा दोन समाजात वाद होतायत तरी सुद्धा शाहू फुले आंबेडकर यांचे सिचर रखले जात नहीं.. तणाव निर्माण करणायचं काम केला काय घडलं ते सांगत नाही जनतेला सांगत नाही.. On वारी वारी ला काँग्रेस चे नेते आणि खासदार असणार आहे पण अजून राहुल गांधी यांचे अजून ठरलेला नाही.. On विशाळगड प्रकरण.. तुम्ही सत्तेत आहात तर हे अतिक्रमण थांबवत नाही तुम्ही आरोप कारण्या पेक्षा कृती करा.. तुमची तयारी असली पाहिजे..