Nana Patole Full Speech : महाराष्ट्र पेटला तेव्हा सरकार शांत का होतं? नाना पटोलेंचा सवाल : ABP Majha

Continues below advertisement

मी आरक्षण टिकवलं असं फडणवीस म्हणतात, माझा सवाल आहे की जी समिती तुम्ही बनवली, त्यात तुम्ही होता, अशोक चव्हाण एकनाथ शिंदे अजित पवार समितीत होते ते आरक्षण टिकवू शकले नाही
झारीतील शुक्राचार्य कोण आहेत हे आता स्पष्ट झालंय लाखो कोटींच्या मागण्या मांडल्या जात असतील तर राज्य दिवाळखोरीत निघालंय हे स्पष्ट आहे . 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या असतील तर खर्च कुठे होतोय ? जाहिरातींवर होतोय का ये सांगावं लागेल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram