Nana Patole on Majha Vision : नेत्यांची घर वापसी होणार, नावं घेतली तर ED लागेल, आचारसंहिता लागू द्या

Continues below advertisement

Nana Patole on Majha Vision : नेत्यांची घर वापसी होणार, नावं घेतली तर ED लागेल, आचारसंहिता लागू द्या
राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे ते पक्षासाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता काम करत राहतात. मग ते बाकी कुठल्याही गोष्टीकडे बघत नाहीत. तर दुसऱ्या प्रकारचे लोक हे व्यावसायिक राजकारणी असतात. त्यांचे पोट कुठेही गेले तरी भरत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला. ते सोमवारी मुंबईत एबीपी माझा आयोजित 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram