High Alert: Delhi तील स्फोटानंतर Nagpur विमानतळावर सुरक्षा वाढवली, प्रवाशांची कसून तपासणी

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर नागपूर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जाहीर केला आहे. नागपूर विमानतळावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जात आहे. विमानतळाच्या आतील सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय एजन्सीकडे आहे, तर बाहेरील सुरक्षा नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. या संपूर्ण परिसरात सुरक्षेचा अतिरिक्त घेरा तयार करण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola