Sahitya Sammelan | संमेलनाच्या मंचावर राजकीय लोकांना स्थान द्यावं : ना. धों महानोर | ABP Majha
Continues below advertisement
साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्यांना स्थान द्यावं असं मंत संमेलनाचे उद्घाटक आणि ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांनी व्यक्त केलंय. ते आज उस्मानाबादमध्ये एबीपी माझाशी बोलत होते.
Continues below advertisement