Narayan Rane | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात ठाकरे सरकार अपयशी- नारायण राणे
नारायण राणे यांनी महाविकासआघाडी आणि ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. पत्रकार परिषदेतून त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं म्हणत टीका केली. सध्या लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा काहीच परिणाम दिसून येत नाही आहे, असं म्हणत बाजारपेठांमधील गर्दीचा विचार सरकारनं करायला हवा हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.