Mumbai Metro-3 News : आरे ते वरळी प्रवास करा सुसाट,मेट्रो-3चा दुसरा टप्पा सुरु
Mumbai Metro-3 News : आरे ते वरळी प्रवास करा सुसाट,मेट्रो-3चा दुसरा टप्पा सुरु
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका जी आहे ती झालेली आहे कारण की मेट्रो लाईन थिन ऍक्वा लाईन आपण ज्याला म्हणतो त्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे मी सध्या आचारयात्रे चौक म्हणजे वरळी नाक्याच्या स्थानकावर आहे आणि आता मेट्रो जी आहे ती या स्थानकावर दाखल झालेले खरं तर आचार्य आत्रे चौक ते थेट आरे कॉलोनी पर्यंतचा जो प्रवास जो आहे तो आता या मेट्रो मार्गिकेने करता येणार आहे क्वालाईन तीन चा पहिला टप्पा जो आहे तो ऑक्टोबर 2024 मध्ये जो आहे तो सुरू झाला होता. आणि दुसरा टप्पा जो आहे तो आता कालच जे ते म्हणजेच शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याच जे लोकार्पण झालेल आहे आपण जर पाहिलं तर प्रवासी सुद्धा आता या रेल्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात खरंतर आचार्य आत्रे चौक ते आरे कॉलनी पर्यंत जे आहेत 36 मिनिटाचा प्रवास जो आहे तो हा संपूर्ण पार पडणार आहे खरं तर क्वालाईन जी आहे ती आरे कॉलनी पासून ते कप परेड पर्यंत बनवण्यात येणार आहे आणि पश्चिम आणि जर पाहिलं तर बीकेसी नंतर धारावी, धारावी नंतर शितला देवी मंदिर, शितला देवी मंदिर नंतर दादर, दादर नंतर सिद्धनायक मंदिर, सिद्धिविनायक मंदिर नंतर वरळी आणि वरळी नंतर आचार्य आत्रे चौक असा हा संपूर्ण प्रवास जो आहे तो करता येणार आहे आणि त्याच पार्श्वमीवर आता ही संपूर्ण भूमिगत मेट्रो जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आपण आचार्य आत्रे चौकवरून जे आहे ते आरच्या दिशेने निघालेलो आहे आणि पुढचा स्टेशन म्हणजे दूरदर्शन ज्याला आपण म्हणतो म्हणजे तेच वरळी नावाचा स्थानक जे या ठिकाणी आपण आता काही वेळातच जे आहे ते पोहोचणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही संपूर्णतः हा भूमिगत मेट्रो स्टेशन जे आहे ते बनवण्यात आलेले मुंबईसाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो मानला जातो आणि त्याचा पहिला टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू करण्यात आला होता तो म्हणजे बीकेसी टू आरए आणि आता हा दुसरा टप्पा म्हणजे बीकेसी टू आचार्य आत्रे चौक आणि आचार्य आत्रे चौक पासून आपण जो आहे तो प्रवास करत आता वरळी पर्यंत आलेलो आहे संपूर्णतः भूमिगत असा प्रवास जो आहे तो प्रत्येक स्थानक ते दोन मिनिटांच्या अंतरावर आलेल पाहायला मिळत आता ही या सगळ्यात महत्त्वाच म्हणजे टू डोर सिस्टम म्हणजे हा आधी एक दरवाजा खुलेल आणि त्याच्यानंतर स्थानकावर असलेला दुसरा दरवाजा सुद्धा आपल्याला खुलताना पाहायला मिळणार त्यामुळे हे दोन्ही दरवाजे खुलेले आहेत आणि आपण थेट दोन मिनिटात जे आहे ते वरळी स्थानकावर भूमिगत मेट्रोतून आलेलो आहे