Mumbai : मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्याला महापुराचा धोका, 2050 पर्यंत हवामान बदलाचे मोठे परिणाम
abp majha web team
Updated at:
27 Dec 2021 07:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2050 पर्यंत मुंबईसारख्या शहरांवर हवामान बदलाचे मोठे परिणाम बघायला मिळू शकतात. मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्याला महापुराचा धोका असल्याचं अनेक तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. अशातच राज्यातल्या ३५ जिल्ह्यात हवामान बदलाचेपरिणाम मागील ५ वर्षात बघायला मिळालेत. पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट.