Thane : मुंबई - अहमदाबाद महामार्गावर पाणी साचलं, घोडबंदर ते वसईपर्यंत वाहतूक विस्खळीत

Continues below advertisement

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचलंय. त्यामुळे घो़डबंदर-वसई मार्गावर वाहतूक विस्कळीत झालीय. वर्सोवा ब्रिजजवळ पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झालीय. घोडबंदर-वसई दरम्यान वाहतुकीवर परिणाम झालाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram