Nawab Malik on Amravati Violence : 'ते' राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक नाही तर AIMIM चे...

Nawab Malik on Maharashtra Violence: अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. या वेळी त्यांनी Cruise Drugs प्रकरणावर सुध्दा भाष्य केलं...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola