Maharashtra Flood : विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने व्यापाऱ्यांना द्या : खा. Sunil Tatkare

Continues below advertisement

पूरग्रस्त भागातल्या व्यापाऱ्यांना विमा कंपन्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल खासदार सुनील तटकरे, सुप्रिया सुळे यांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट,  कुठल्याही पंचनाम्यासाठी न थांबता विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने व्यापाऱ्यांना द्यावी- रायगडचे खासदार सुनील तटकरे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram