Maharashtra Rain : राज्यावर 21 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचं संकट कायम...

अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाचे क्षेत्र व संबंधित सिस्टिम मधून कोकण किनारपट्टी मध्ये द्रोणीय स्थिती. परिणामी किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण. क.दा.क्षे. 48 तासात किनारपट्टी पासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यता. त्यामुळे राज्यावर 21 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचं संकट असणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola