Nawab Malik : पुलवामा हल्ल्याचा फायदा घेऊन मोदी निवडणूक जिंकले, नवाब मालिकांचा हल्लाबोल

Continues below advertisement

कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी गांधीनगर हे आर्थिक राजधानी होऊ शकत नाही असं म्हणत नवाब मालिकांनी आज भाजपला टोला लगावला आहे. भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षाना एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुढाकार घेतायत काँग्रेसला सोबत घेऊन भाजप विरोधात पर्याय उभा करतोय. त्याची चिंता भाजपला लागली असून आमच्यात कशी फूट पडेल हे बघताहेत, असं म्हणत मालिकांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram