Maharashtra Politics: 'बंडखोरीवेळी दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो'; आमदार Balaji Kalyankar यांची कबुली

Continues below advertisement
शिवसेनेतील बंडखोरीच्या काळात आपण दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद दिली, अशी कबुली आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे. 'ज्यावेळी बंडखोरी केली तेव्हा दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो मात्र एकनाथ शिंदेंनी ताकद दिली', असे बालाजी कल्याणकर यांनी म्हटले आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी एक किस्सा सांगितला होता की, बंडखोरीच्या वेळी एक आमदार इतके तणावाखाली होते की ते हॉटेलच्या वरून उडी मारण्याच्या विचारात होते. कल्याणकर यांनी आता शिरसाट यांनी सांगितलेला किस्सा खरा असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे त्यावेळच्या राजकीय दबावाची आणि आमदारांच्या मनस्थितीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola