Marathwada Water Crisis : जायकवाडीत पाणी सोडायचं की नाही? 6 डिसेंबरला सुनावणी

Continues below advertisement

मराठवाड्याचा पाणी प्रश्न संपवण्यासाठी जायकवाडीत पाणी सोडण्यावरून मोठा संभ्रम निर्माण झालाय.कारण, याबाबत जलसंपदा विभागात अद्याप कुठलीही हालचाल सुरु नाहीए. जायकवाडीत पाणी सोडायचं की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयात 6 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर ६ डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. मेंढेगिरी समितीचा अहवाल आल्यानंतरही सरकारनं कुठलीही कारवाई न केल्यामुळं सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आलीय.. याच याचिकेवरही सहा डिसेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram