उत्तर Maharashtra आणि Marathwada वर पाणीटंचाईचं भीषण संकट तर Nashik च्या धरणांत 50% फक्त पाणीसाठा

पावसानं दडी दिल्यामुळं नाशिक जिल्हयातली 23 पैकी 12 धरणात 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. जर नाशकातल्या धरणाचा पाणीसाठा न वाढल्यास, मराठवाड्यासाठी होणाऱ्या आवर्तनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळं आता नाशिक आणि मराठवाड्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola