Jayant Patil : मराठी माणसांच्या मतांपासून सरकार दूर गेलंय, जयंत पाटलांची टीका

Continues below advertisement
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारवर विद्रॉ करण्याची नाचक्की असल्याचे मत व्यक्त. मराठी माणसांच्या मतांपासून सरकार दूर गेल्याचा आरोप. मोर्चाबाबत अजूनही अनिश्चितता असून सर्व पक्षांची बैठक होणार. संदीप क्षीरसागर आमदारांवर लैंगिक शोषणाचा आरोप. राजू खरे आणि नारायण आप्पा पाटील यांच्या पक्षविरोधी कृतीबाबत चर्चा.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola