Manoj Jarange शेकडो बलिदान गेले, हा फायदा का? मनोज जरांगे यांचा सवाल;जरांगे आणि सरकारमध्ये जुगलबंदी

Continues below advertisement

Manoj Jarange  शेकडो बलिदान गेले, हा फायदा का? मनोज जरांगे यांचा सवाल;जरांगे आणि सरकारमध्ये जुगलबंदी
निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि सरकारमध्ये पुन्हा जुगलबंदी सुरू झालीय. मराठा समाजासाठी सरकारनं काय काय केलं, याचं रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत ठेवलं. जरांगेंचं काम चांगलं असलं तरी सरकारनं मराठा समाजाला बरंच काही दिलंय, असं शिंदे म्हणाले. त्यावर जरांगेंनी मात्र शिंदेंनी उत्तर देण्याऐवजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram