Manoj Jarange on Government : तीन तीन राजे म्हणून निर्णय नाही; जरांगेंची सरकारवर टीका
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 05:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange on Government : तीन तीन राजे म्हणून निर्णय नाही; जरांगेंची सरकारवर टीका उद्या निर्णायक बैठक घेणार असल्याचं मनोज जरांगेेंनी म्हटलंय. उद्या समाजासमोर महत्त्वाच्या गोष्टी मांडणार असल्याचं जरांगे म्हणाले. सध्या सरकारमध्ये तीन तीन राजे असल्याने कोणालाच निर्णय घ्यायचं कळत नाहीये अशी टीका त्यांनी सरकारवर केलीय.