Manoj Jarange Maratha Reservation : जरांगेंचं उपोषण सरकारवर दूषण; सत्ताधारी विरोधक आमनेसामने

मनोज जरांगेंवरून संजय राऊतांवर गंभीर आरोप केला आहे. जरांगेंचं बरं-वाईट व्हावं हीच सरकारची इच्छा आहे, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे. या आरोपांना उदय सामंत आणि नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola