Maharashtra Unlock : महाविद्यालये सुरु करण्याबाबत येत्या 8 दिवसांत अहवाल तयार करणार : Uday Samant

राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून अहवाल मागवला आहे. महाविद्यालय कधी सुरु करायची याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. महाविद्यालय सुरु करण्याची वेळ आलेली आहे. दिवाळीनंतर महाविद्यालय सुरू करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola