Maharashtra Unlock: आम्हाला पूर्णवेळ व्यापार करु द्या, कोल्हापूर व्यावसायिकांची मागणी ABPMajha

#Kolhapur #Maharashtra Unlock #लाॅकडाऊन 

पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह 11 जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती नियंत्रणात नसल्यानं तिसऱ्या गटातील निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळालेला नाही. त्यावर सर्व जिल्ह्यांना समान न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केली...  याविषयी त्यांच्यासह इतर व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola