Maharashtra Unlock : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, RTPCR बंधनकारक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2021 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना लशीचे दोन डोस किंवा आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे..