Maharashtra Schools Reopen : 15 दिवस कोरोनाची स्थिती पाहून शाळांबाबात पुनर्विचार करू - Rajesh Tope
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारनं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे काही शिक्षण तज्ज्ञांसह अनेकांनी शाळा सुरु करण्याची मागणी केली. या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोठं वक्तव्य केलंय. १५ दिवसांत कोरोनाची स्थिती पाहून शाळांबाबत पुनर्विचार केला जाईल असे राजेश टोपे म्हणालेत. ते जालन्यात पत्रकारांशी संवाद साधत होते... पाहुयात राजेश टोपे काय म्हणाले ते...