Maharashtra Crisis : महाविकास आघाडीनं बहुमत सिद्ध करावं, भाजपची पत्राद्वारे राज्यपालांकडे मागणी
abp majha web team
Updated at:
29 Jun 2022 08:04 AM (IST)
ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु, महाविकास आघाडीनं बहुमत सिद्ध करावं, भाजपची पत्राद्वारे राज्यपालांकडे मागणी, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष