Maharashtra Police : पोलीस दलातील 5200 पदं डिसेंबरपूर्वी भरणार, गृहमंत्री दिलीप वळसे यांची माहिती

Continues below advertisement

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12,200 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर 7 हजार पदे भरले जातील अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram