Maharashtra Nagar Panchayat Election : Congress ला स्वबळाचा नाऱ्याची पुनर्विचार करण्याची गरज?
abp majha web team
Updated at:
20 Jan 2022 12:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे का? याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.. कारण स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला फक्त १८ नगरपंचायचींमध्ये सत्ता मिळवता आली आहे.. काँग्रेसनं काही ठिकाणी आघाडी केली असती तर जास्त जागा जिंकता आल्या असत्या असा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्या आहेत. तर शिवसेनेच्या नेत्यांनी देखील तोच सूर आळवला आहे. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळाच्या नाऱ्यावर कायम राहतं की भूमिका बदलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान उद्यापासून इगतपुरीमध्ये काँग्रेसचं आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिबिर सुरु होणार आहे.