Maharashtra Module: महाराष्ट्र माॅड्यूलप्रकरणी एनआयएकडून आतापर्यंत सहा जणांना अटक

Continues below advertisement

Maharashtra Module: महाराष्ट्र माॅड्यूलप्रकरणी एनआयएकडून आतापर्यंत सहा जणांना अटक आयसिस... जगातली सर्वात मोठी आणि खतरनाक संघटना... तब्बल ४० हजार अतिरेकी आणि ८० देशांत १५ हजार दहशतवादी कार्यरत... अशा या आयसिसने महाराष्ट्राकडे मोर्चा वळवलाय का? अशी चर्चा सध्या सुरू झालीय... त्याला कारण आहे, अटक केलेले चार संशयित दहशतवादी आणि त्यांनी रचलेले महाभयंकर कट... आणि आता तर, मुंबईवर अतिरेक्यांचा डोळा होता, हे उघड झालंय... पाहूयात... या अतिरेक्यांचे काय होते, भयंकर मनसुबे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram