Love Jihad | महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याची गरज नाही, अस्लम शेख यांचं वक्तव्य

गरज पडल्यास ट्रेन, विमानसेवा बंद करण्याचा पर्याय असं वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola