Maharashtra Flood : महापुरात 8 हजार व्यापारी उद्धवस्त, जवळपास सतराशे कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज

Continues below advertisement

महापुरात 8 हजार व्यापारी उद्धवस्त झाले असून जवळपास सतराशे कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने व्यक्त केलाय. त्यामुळे महापुरात उद्धवस्त झालेल्या व्यापाऱ्यांना राज्य सरकारने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram