Maharashtra Flood : नकसानग्रस्त व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्या ; व्यापाऱ्यांची मागणी
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
27 Jul 2021 03:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुराचा फटका मोठ्याप्रमाणात व्यावसायिकांना बसलेला पाहायला मिळतोय..चिपळूण बाजारपेठेचे अतोनात नुकसान झाले आहे..या बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांनी विमा उतरवलेला नाही. त्यामुळे सरकारनं मदत करते वेळी निकषांच्या बेड्या न लावता सरसकट आणि तात्काळ मदत करावी अशी मागणी इथले व्यावसायिक करतायत.. त्यांचं म्हणणं जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीनी