Maharashtra : Colleges ऑफलाईन सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव,निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Continues below advertisement

महाविद्यालयं ऑफलाईन सुरु करण्यासंदर्भात उच्च व तंत्र विभागाकडून मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. उदय सामंत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता दिल्यानंतरच महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram