Maharashtra Collages Reopen Special Report: कॉलेज सुरु करण्यात नक्की अडचण काय? ABP Majha

Continues below advertisement

राज्याच्या विविध भागात  महाविद्यालयं सुरु झाली आहेत. मात्र, मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालयं मात्र, सुरु झालेलीच नाहीत. यामध्ये रुईया, एचआर, जयहिंद आणि झेवियर्स यांसारख्या महाविद्यालयांचा समावेश आहे. नियोजन न झाल्यानं पदवी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरु झाले नसल्याचं कळतंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram