Maharashtra : कडाक्याच्या थंडीचा द्राक्षबागांना फटका; शेतकऱ्यांचा पीक वाचवण्याचा प्रयत्न ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून याचा मोठा फटका मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. ही थंडीची लाट आज आणि उद्या कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे.
Continues below advertisement