Devendra Fadnavis: वीज मंडळ तोट्यात, पण शेतकऱ्यांसाठी थोडा खर्च केला तर काय होतं? ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Mar 2022 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.. वीज मंडळ तोट्यात म्हणता पण शेतकऱ्यांसाठी थोडा खर्च केला तर काय होत? असा सवाल फडणवीसांनी केलाय. तर सरकारी पैशातून अनेकांच्या वडिलांची स्मारकं केली, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का नाही? असा सवाल फडणवीसांनी केलाय...