Loksabha Election BJP : राज्यात 32 जागा लढण्यावर भाजप अजूनही ठाम
Continues below advertisement
Loksabha Election BJP : राज्यात 32 जागा लढण्यावर भाजप अजूनही ठाम ४००प्लसचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागा आपले मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा जागावाटपात महायुतीत कुणावरही अन्याय होणार नाही महायुतीच्या उमेदवाराला निवडुन आणण्याची जबाबदारी तिन्ही पक्षाची असेल मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं हे डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जा
Continues below advertisement