Gunratna Sadavarte : 'मुंबईत फक्त संविधान चालतं, ठाकरे नाही', सदावर्ते आक्रमक
Continues below advertisement
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली आहे. उद्या होणाऱ्या मविआ आणि मनसेच्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर त्यांच्या भाषणातील वक्तव्यांवरून जोरदार टीका केली आहे. 'हे भाई ये बंबई है। यहां पे राज ठाकरे उच्च ठाकरे कुछ नहीं चलता खाली भारत का संविधान चलता है,' असं म्हणत सदावर्ते यांनी कायद्याच्या राज्यावर जोर दिला. त्यांनी आरोप केला की राज ठाकरेंनी 'मालकांच्या गालावर मारा' यासारखी हिंसक वक्तव्ये करून लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांना अटक करणे कायदेशीररित्या आवश्यक आहे असे सदावर्ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement