Konkan Rains : परशुराम घाट खचल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद

Continues below advertisement

अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणमधील परशुराम घाट खचलाय. त्यामुळे हा घाट बंद करण्यात आलाय. घाट खचल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद आहे. काल महामार्गावरील वाशिष्टी पुलाचा भाग कोसळलाय. चिपळूण शहरातून जाणारा एनरॉन पूलही खचल्याने तोही बंद झालाय. त्यामुळे कोकणाकडे जाणारे सर्वच मार्ग बंद झालेेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram